Views




*परंडा तालुक्यात परतिचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची परंडा तालुक्यातील आवार पिंपरी, देवगाव, अदि गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व शासनाकडे पंचनाम्याची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे, असे सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, उमाकांत गोरे, दादा गुडे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, यांच्यासह अतिवृष्टीमुळे बाधीत झालेले शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

 
Top