tag:blogger.com,1999:blog-34805393405667745542024-03-19T03:30:39.770-07:00Live महाराष्ट्र News E- News portalImpress InfoSystemshttp://www.blogger.com/profile/03886189160772714884noreply@blogger.comBlogger2064125tag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-70774160118588152942024-03-12T08:16:00.000-07:002024-03-12T08:16:53.120-07:00*हुमेरा मोहम्मद मुल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला (उपवास) रोजा* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuW-gK0u-tF5vi8WNBPp6lqdJWZAlkUEBw3ng9amcXZf0Pln16ahezepj8R83KBzxqZwMrqcbujoPWd5GNZSAqRqH_UoUnEsuhAIvWGK_oHicJcSh7FJbaJdLZiwa4_IDJ4yfr9qLK0OU/s1032/IMG_ORG_1710256488610.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuW-gK0u-tF5vi8WNBPp6lqdJWZAlkUEBw3ng9amcXZf0Pln16ahezepj8R83KBzxqZwMrqcbujoPWd5GNZSAqRqH_UoUnEsuhAIvWGK_oHicJcSh7FJbaJdLZiwa4_IDJ4yfr9qLK0OU/s1032/IMG_ORG_1710256488610.jpeg" alt="" width="774" height="1032" data-original-width="774" data-original-height="1032"></a></div><br><div><b>*हुमेरा मोहम्मद मुल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला (उपवास) रोजा* </b></div><div><b> </b></div><div> </div><div>कळंब/प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div> मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना हा मंगळवार (ता.१२) पासुन सुरु झालेला असुन पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच कळंब येथील गणेश नगर भागात राहत असलेली दहा वर्षीय सुमारास हुमेरा मोहम्मद मुल्ला वय १० वर्ष या चुमुकलीने पहाटे सहेरी करुन उपवासाचा (रोजा) धरला. दिवसभर काहीही न खाता पिता सायंकाळी उपवासाचा (रोजा) ईप्तार करून रोजा पूर्ण केला याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.</div><div><br></div><div>हुमेरा मुल्ला या १० वर्षीय बालिका नी रमजानच्या पवित्र असा एक रोजा (उपवास) पूर्ण केला आहे. मुस्लिम समाजात रमजान या पवित्र सणाला महत्व आहे. त्या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करीत असतात. कुराण व पाच टाईम नमाज पडला जात असतो. </div><div><br></div><div>समाज संस्कृती व संस्कार हे लहानपणी मुलांना दिले तर टीकून रहातात. या धर्माच्या शिकवणीनुसार या दोघांनी अगदी कमी वयात पहिलाच रोजा धरला होता. तो पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन कौतुक केले जात आहे.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-62506551231176654482024-03-12T07:51:00.000-07:002024-03-12T07:52:00.731-07:00*हुमेरा मोहम्मद मुल्ल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhb3xLhgQlauZtrCFAh1p3K1TLZGhdI8XB89vveUdpDQkIxpmK2QlFNRstFGDLy1TFs-UHElShyphenhyphena85Rd_yutPSVzbOq5BmwoiiehGFqz0OuC7Cq0K3AV8dMUgFib52qkdzm4jZBAXFpRZY/s1032/IMG_ORG_1710255089223.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhb3xLhgQlauZtrCFAh1p3K1TLZGhdI8XB89vveUdpDQkIxpmK2QlFNRstFGDLy1TFs-UHElShyphenhyphena85Rd_yutPSVzbOq5BmwoiiehGFqz0OuC7Cq0K3AV8dMUgFib52qkdzm4jZBAXFpRZY/s1032/IMG_ORG_1710255089223.jpeg" alt="" width="774" height="1032" data-original-width="774" data-original-height="1032"></a></div><br><b>*हुमेरा मोहम्मद मुल्ल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा* </b><div><br></div><div>दैनिक चालू वार्ता </div><div>कळंब/ प्रतिनिधी</div><div>समीर मुल्ला</div><div><br></div><div>धाराशिव (कळंब)</div><div><br></div><div><br></div><div>मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना मंगळवार (दि 12) पासून सुरुवात झाला असून रमजान महिन्याचा पहिला रोजा हा गणेश नगर कळंब हुमेरा मोहम्मद मुल्ला वय 10 वर्ष या चुमुकलीने पूर्ण केला हुमेरा याने पहाटे 4.00 वाजता उठून सहैरी करुन रोजा धरला दिवसभर न काही खाता पाणी न पिता संध्याकाळी 6.41 वाजता हुमेरा ने ईप्तार करून स्वतः च्या आयुष्यातील रोजा पूर्ण केला हुमेरा मुल्ला चे सर्वत्र कौतुक होत आहे </div><div><br></div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-85361234219667369642024-03-04T07:41:00.001-08:002024-03-04T07:41:20.078-08:00*कोंबिग ऑपरेशन मध्ये 6 कुख्यात फरार आरोपी ताब्यात* *धाराशिव पोलिस प्रशासनाचे कोंबिग ऑपरेशन*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjoLAAihndN2f4RmxzQP46YsHBDjkgxCG3ffWBaV1pu6xiC5wCoqCPVb8Xukia258rXSD_VRpeDGC8CPHIcWtiWWvRF8ZXJWEvjIHastbmUOYBQRpUT-IK5elViPW6coFE9DQVEOYNla4k/s4000/IMG_ORG_1709566739741.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjoLAAihndN2f4RmxzQP46YsHBDjkgxCG3ffWBaV1pu6xiC5wCoqCPVb8Xukia258rXSD_VRpeDGC8CPHIcWtiWWvRF8ZXJWEvjIHastbmUOYBQRpUT-IK5elViPW6coFE9DQVEOYNla4k/s4000/IMG_ORG_1709566739741.jpeg" alt="" width="4000" height="1868" data-original-width="4000" data-original-height="1868"></a></div><br><b>*कोंबिग ऑपरेशन मध्ये 6 कुख्यात फरार आरोपी ताब्यात*</b><div><b><br></b></div><div><b>*धाराशिव पोलिस प्रशासनाचे कोंबिग ऑपरेशन*</b></div><div><br></div><div>धाराशिव/प्रतिनिधी </div><div><br></div><div>जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना रविवार (दि 03) रोजी पहाटे 4.00 ते सकाळी 9.00 वाजेच्या सुमारे कोंबिग ऑपरेशन करून वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीवरुन 6 संशयित आरोपींना ताब्यात घेतले</div><div><br></div><div>याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग वर चालत्या मालवहानातुन माल चोरीचे प्रकार वाढत आहेत. तसेच आगामी काळात निवडणूक, जयंती, सन उत्सव च्या अनुषंगाने धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीवर कोंबिग ऑपरेशन करून</div><div> संतोष लाला काळे, </div><div>प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, </div><div>राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, अभिजित उर्फ तावऱ्या शंकर पवार ,आर्यन उर्फ काळ्या अमोल काळे, </div><div>विकास उर्फ बहिऱ्या मच्छिंद्र काळे, सर्व रा लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी या आरोपींवर येरमाळा पोलीस ठाण्यात 395, 353,332,34 तसेच राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे यांच्या वर येरमाळा पोलीस ठाण्यात 394,427 भा.दं.वि.सं अन्वये गुन्हे मध्ये पोलिसांना पाहिजे होता. तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्यात संतोष लाला काळे, याच्या वर 457,380 , 392 भा. दं. वि. सं अन्वये गुन्हे दाखल आहे ते गेल्या दोन तीन वर्षा पासून सर्व आरोपी पोलिसांना गुंगारा देत आले. </div><div><br></div><div>सदर कुख्यात आरोपी हे लक्ष्मी पारधी पिढीवर असल्याचे पोलीस प्रशासनास सुगावा लागताच धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, व अप्पर पोलिस अधीक्षक गैहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक स्वप्नील राठोड,धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदीप ओहोळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शैकत पठाण, फरहाण पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, बबन जाधवर,मपोहे शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकासह आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व नियंत्रण कक्ष, धाराशिव येथील 6 पोलिस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलिस उपनिरीक्षक, 50 पोलीस अंमलदार,22 महिला पोलिस अंमलदार, 12 गृहरक्षक दलाचे जवान 11 सरकारी वाहने व त्यांच्या चालक यांनी कामगिरी बजावली </div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-17313704855099315632024-02-27T06:10:00.001-08:002024-02-27T06:10:56.086-08:00*अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ* *विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करावे*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgiHrp_K1cBlYftBsmsFWRXVsAR0MmZJzSvdVgnKOfHB0oH63UTNHwXtf-83rCgzfGIx1Z7JMcYzRZ5Ft6YZmNLA4KKZqtjDzYM_4c9mcNKmwJNSkb_9cctIk9AIDTDUQmfjvsncbNsvPQ/s750/IMG_ORG_1709042961951.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgiHrp_K1cBlYftBsmsFWRXVsAR0MmZJzSvdVgnKOfHB0oH63UTNHwXtf-83rCgzfGIx1Z7JMcYzRZ5Ft6YZmNLA4KKZqtjDzYM_4c9mcNKmwJNSkb_9cctIk9AIDTDUQmfjvsncbNsvPQ/s750/IMG_ORG_1709042961951.jpeg" alt="" width="750" height="450" data-original-width="750" data-original-height="450"></a></div><br><div><b>*अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ*</b></div><div><b><br></b></div><div><b>*विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करावे*</b></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव /प्रतिनिधी </div><div><br></div><div><br></div><div>साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजाती, यामध्ये मांग,मातंग,मिनी मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी, मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी,मादगी व मादिगा या जातींचा आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्ज योजना / उपक्रम राबवून दारिद्रय रेषेच्यावर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.</div><div> मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणिय वाढ झालेली आहे.त्यामुळे समाजातील गरजुंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे व महामंडळाचा उद्देश सफल व्हावा या अनुषंगाने महामंडळामार्फत कौशल्य विकास व उद्योजकता कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी / विद्यार्थींनी विविध प्रशिक्षणाकरिता १५ मार्चपर्यंत महामंडाळाकडे अर्ज दाखल करावे.असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेंट्रल बिल्डींगजवळ,धाराशिव येथे संपर्क साधावा.</div><div> </div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-82061020505054553202024-02-27T06:05:00.001-08:002024-02-27T06:05:44.767-08:00*३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम* *नागरिकांनी बालकांचे लसीकरण करून सहकार्य करावे---डॉ.ओम्बासे* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguNCE3uPIt_1rOej4VBC4V4ulS2ie5F4ewM0wYGD7TqRwaO0z6_DDVqG2f24IuhXMQRdqGSH_yRB-2NZGJBymS-7RO4aqzCG-EipwXtHtK3UnxQ4ZV4n-k0yagisXDgVtj6JK5kDlYLZk/s4000/IMG_ORG_1709042671334.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguNCE3uPIt_1rOej4VBC4V4ulS2ie5F4ewM0wYGD7TqRwaO0z6_DDVqG2f24IuhXMQRdqGSH_yRB-2NZGJBymS-7RO4aqzCG-EipwXtHtK3UnxQ4ZV4n-k0yagisXDgVtj6JK5kDlYLZk/s4000/IMG_ORG_1709042671334.jpeg" alt="" width="4000" height="3000" data-original-width="4000" data-original-height="3000"></a></div><br><b>*३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम*</b><div><b><br></b></div><div><b> *नागरिकांनी बालकांचे लसीकरण करून सहकार्य करावे---डॉ.ओम्बासे* </b></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव/प्रतिनिधी </div><div><br></div><div> सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत "राष्ट्रीस पल्स पोलिओ लसीकरण मोहिम" ३ मार्च २०२४ रोजी राज्यात सर्वत्र आयोजित करण्यात येणार असुन यावेळी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांमुलींना या लसीची मात्रा दिली जाणार आहे.</div><div> मोहिमेच्या अनुषंगाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व देश पोलिओमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी बैठक घेण्यात आली.</div><div> आपल्या देशातून पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सन १९९५-९६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.मागील १३ वर्षापासून भारतात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे मार्च २०१४ मध्ये भारतातुन पोलिओचे समुळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरावर प्राप्त आहे.</div><div> जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३ मार्च २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयात ग्रामीण भागात १२१८ व शहरी भागात १२३ असे एकुण १३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हयात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १स्त्री रुग्णालय,१ जिल्हा रुग्णालय,१ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व १ शासकिय आयुर्वेद महाविद्यालय कार्यान्वीत आहे.या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ५ वर्षाच्या आतील अपेक्षित १ लाख ६९ हजार ८७० बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता (नविन जन्म झालेल्या किंवा बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार) पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.</div><div> तसेच यापुढे मागील राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत झालेल्या लसीकरण कार्याचा आढावा घेण्यात आला.स्थलांतरीत होणाऱ्या लोकसंख्येमधील काही बालके पोलिओ लसीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.हीच बाब पोलिओ निर्मुलनाच्या दृष्टीने चिंतेची आहे.याकरीता ही मोहिम यशस्वीरीत्या राबवून एकही बालक पोलिओ लसीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.यासाठी मजुर वसाहती, वीटभट्टया,साखर कारखाने,ऊसतोड कामगार वसाहती,फिरते कुटुंबे इ. ज्या भागात वास्तव्यात आहेत.अशा ठिकाणांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.अशा सर्व ठिकाणी मोहिमेच्या एक दिवस अगोदर मोबाईल टिमद्वारे लसीकरण केले जाणार आहे.</div><div> मोहिमेचा व्यापक संदेश सर्व लोकांपर्यंत देण्यासाठी पोस्टर्स व बॅनर्स वाटप करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व लाभार्थी बालकांना मोहिमेपूर्वी स्लिप्सचे वाटप करण्यात आले आहेत.मोहिम काळात प्रत्येक प्राथामिक आरोग्य केंद्र स्तरावर वाहनाद्वारे मायकिंगद्वारे संदेश दयावा. वृत्तपत्र,केबल,आकाशवाणीद्वारे मोहिमेस प्रसिध्दी देण्यात यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी सांगितले.</div><div> जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी विविध विभागांना सहकार्य करण्यास सांगितले.यामध्ये अंगणवाडी बूथ असलेले ठिकाणी अंगणवाडी सुरु ठेवावी.कार्यक्षेत्रातील ०-५ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थीना स्लीप वाटप करण्यासाठी व लस पाजण्यासाठी आणण्याकरीता सहकार्य करावे.शिक्षण विभागांनी २ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी सर्व शाळांमार्फत प्रभातफेरी काढून पोलिओ संदेश देणे.शाळेच्या वर्गखोल्या आवश्यकतेनुसार बुथसाठी उपलब्ध करुन देणे.मोहिम कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा खंडीत न करणे व लोडशेडिंग शिथिल करावे अशा सूचना केल्या.नागरिकांना ०-५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीची मात्रा बुथवर नेऊन दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.</div><div> सभेला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,आय.सी.डी.एस.गीरी,एस. एम.ओ.लातूर डॉ.अमोल गायकवाड, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.परळीकर,शिक्षण विभागातील अधिकारी तसेच वैद्यकिय अधिक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-83819838581253938882024-02-26T02:20:00.001-08:002024-02-26T02:20:29.829-08:00*तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात तर पोलिस प्रशासन कैद करते कॅमेऱ्यात* *प्रेमीयुगुलांवर पिंक पथकाची नजर* *शहरात प्रेमीयुगुलांचे वाढता प्रस्ताव*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn33r0U-QnWFacHf-Z6ylVQCOclEJtsbBr9MKvA01EC-9NG5WKp-Yyd_9w9kxqo_m15BfHP_pIt8vfK6J-v7NduoyFacYwxtzCsIwZfcujjr1hwhJ0yYVhEEOXYtsuxBJxNiRaEX7LGRw/s1080/IMG_ORG_1708942417977.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn33r0U-QnWFacHf-Z6ylVQCOclEJtsbBr9MKvA01EC-9NG5WKp-Yyd_9w9kxqo_m15BfHP_pIt8vfK6J-v7NduoyFacYwxtzCsIwZfcujjr1hwhJ0yYVhEEOXYtsuxBJxNiRaEX7LGRw/s1080/IMG_ORG_1708942417977.jpeg" alt="" width="1080" height="901" data-original-width="1080" data-original-height="901"></a></div><div><br></div><div><br></div><b>*तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात तर पोलिस प्रशासन कैद करते कॅमेऱ्यात*</b><div><b><br></b></div><div><b>*प्रेमीयुगुलांवर पिंक पथकाची नजर*</b></div><div><b><br></b></div><div><b>*शहरात प्रेमीयुगुलांचे वाढता प्रस्ताव*</b></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव/प्रतिनिधी </div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>जिल्ह्यातील भूम शहरात प्रेमीयुगुलां वर पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे शहरातील महाविद्यालय, शाळे च्या सीसीटीव्ही कॅमेरे बघून तरुण तरुणी वर पिंक पथक नजर ठेवून आहे </div><div><br></div><div>याबाबत माहिती अशी की भुम शहरात शाळेय शिक्षण, महाविद्यालय शिक्षण, तसेच क्लासेस साठी ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी रोज शहरात येणे जाणे करत आहेत. अल्पवयीन व किशोरवयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी हे कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या बळी पडतात नंतर शिक्षणावर पाणी टाकून आपले शाळा व महाविद्यालय बुडवून आपल्या प्रेमी- प्रेमिकांच्या सोबत शहरातील आलम प्रभू देवस्थान परिसरात, तसेच स्वयंघोषित लव्ह पाॅईंट इतरत्र च्या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. यातुन एकमेकांना फसवणूक करण्याचा प्रकार घडत आहे. प्रेम भंग झाल्याने प्रेमीयुगुलांचे आत्महत्या करण्याचा प्रकार घडू शकते तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचाराची ही घटना घडू शकते आशा प्रेमीयुगुलां पोलिस प्रशासनाने अटकाव करण्यासाठी व </div><div>याचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून अप्पर पोलिस अधीक्षक गैहर हसन तसेच भूम उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ मार्गदर्शनाखाली पिंक पथक हे प्रेमीयुगुलां वर करडी नजर ठेवून आशा तरूण तरूणी ला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात घेऊन जाऊन त्याचे समुपदेशन करत आहेत. तसेच तरुण तरुणी यांच्या पालकांना ही पोलिस ठाण्यात बोलावून आपल्या पाल्याचे ताबा देऊन त्यांच्या लक्षा देण्याचे सांगत आहेत. सदर कार्यवाही ही भुम पोलिस पिंक पथक चे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक भागवत गाडे, महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस काॅन्स्टेबल राम नागटिळक हे करत आहेत</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7ID48cCvryzQJBFUs2_W8qrGHX_5yNke3P_CZ4jm5_AM5vfDl3aYK-jvZ-axSgmgBLsAD8u_zWLxsd2Rc5hJ_p8RoCFOzMFEIc2gyup-S7iGcMoxbPiuYVA02tyUnrAbQMq7vj9He-Do/s1044/IMG_ORG_1708942417933.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7ID48cCvryzQJBFUs2_W8qrGHX_5yNke3P_CZ4jm5_AM5vfDl3aYK-jvZ-axSgmgBLsAD8u_zWLxsd2Rc5hJ_p8RoCFOzMFEIc2gyup-S7iGcMoxbPiuYVA02tyUnrAbQMq7vj9He-Do/s1044/IMG_ORG_1708942417933.jpeg" alt="" width="892" height="1044" data-original-width="892" data-original-height="1044"></a></div><div><br></div>तरुण - तरुणी ने आपले स्वतः चे करिअर बनवावे प्रेम, मित्र, मैत्रीणी अशा नादी न लागता स्वतः च्या करिअर कडे लक्ष द्यावे. आणि आपल्या आई वडिलांना आपल्याला शिक्षणासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव ठेवून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व आई वडिलांची अब्रू ठेवत त्यांच्या कष्टाचे चिज करावे.</div><div><br></div><div><br></div><div>प्रतिभा मते</div><div><br></div><div>महिला पोलिस नाईक पिंक पथक भुम</div><div><br></div><div><br><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-43289454913995841902024-02-26T02:12:00.001-08:002024-02-26T02:12:51.193-08:00*शिवछत्रपती काळाच्या पुढे असणारे राजे होते --अविनाश भारती.* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhd6jScznEn0Fjt6kb0_NPnJot2LkS-ZaVdV2C_ytLWooiXVKcbggRPtZf3tvOivDScS7Q6PEU_4ivqzSKRLqTvwkBKRGUO2p0rw6amJUDLhaAEkkQL0tjXoSLdIeNw6zme-vjGObw0zwI/s1600/IMG_ORG_1707920314245.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhd6jScznEn0Fjt6kb0_NPnJot2LkS-ZaVdV2C_ytLWooiXVKcbggRPtZf3tvOivDScS7Q6PEU_4ivqzSKRLqTvwkBKRGUO2p0rw6amJUDLhaAEkkQL0tjXoSLdIeNw6zme-vjGObw0zwI/s1600/IMG_ORG_1707920314245.jpeg" alt="" width="713" height="1600" data-original-width="713" data-original-height="1600"></a></div><b><br>*शिवछत्रपती काळाच्या पुढे असणारे राजे होते --अविनाश भारती.* </b><div><br></div><div><br></div><div><br></div><div>कळंब /प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div> छत्रपती शिवाजी महाराज हे वारसा हक्काने बनलेले राजे नव्हते तर त्यांनी स्वतःची राज गादी तयार केली इतिहासात अनेक राजे व मोठ्या सत्ता होऊन गेल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की त्यांचे नाव हजारो वर्ष कायम राहील त्यांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या त्यांचा सन्मान केला प्रसंगी महिलावर अत्याचार करणाऱ्यानां कठोर शिक्षा केल्या आपला परका असा भेद केला नाही यामुळे शत्रू पक्षातील देखील राजा बद्दल विश्वास व आदर होता. सैन्य कमी जरी असले तरी स्वराज्य व छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण पणाला लावणाऱ्या मावळ्यामुळे शत्रूला पळती भुई थोडी झाली राजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मरण समोर उभे असताना देखील त्याची परवा न करता त्यास सामोरे गेले अठरापगड जातीतील हे मावळे होते पन्हाळगड वेढ्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शिवा काशिद ,,बाजीप्रभू देशपांडे , यांनी प्राणाची बाजी लावली असे विचार प्रसिद्ध युवा वक्ते अविनाश भारती यांनी शिव सेवा तालीम संघ शिवजयंती उत्सव समिती कळंब आयोजित व्याख्यानमालेतील ढाल तलवारी पलीकडील शिवराय</div><div> या विषयावरील तिसरे पुष्प गुंफित असताना व्यक्त केले त्यांनी आपल्या व्याख्यानात आजची तरुण पिढी दिशाहीन होत असून व्यसनाचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून आपल्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आई-वडिलांचा विसर पडत आहे असे सांगून शिवाजी महाराजांचे चरित्र वाचन करावे व त्याचे अनुकरण होणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यांनी आपल्या या प्रबोधनपर व्याख्यानात आजची तरुण पिढी सोशल मीडिया, मोटार गाडी, फॅशन यात अडकली असल्याचे विनोदी शैलीत मांडणी केली .कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व जिजाऊ वंदना कार्यक्रमाने झाली याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप पाटील, कांतीलाल बागरेचा ,राजाभाऊ मुंडे, अॕड,दिलीपसिंह देशमुख, मुसादेक काझी, संजय मुंदडा, मुस्तान मिर्झा ,शंकर वाघमारे , श्याम खबाले, नागनाथ घुले, शंकर करंजकर, भागवत चोंदे, किशोर वाघमारे यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी व्याख्याते अविनाश भारती यांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम यांनी व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार समिती सदस्यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट, रमेश शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम, अतुल कवडे, सुरेश शिंदे, प्रताप शिंदे ,गणेश भवर, नामदेव पौळ ,गोविंद चौधरी, राजाभाऊ गरड, दादा खंडागळे, विशाल वाघमारे यांनी स्वागत व परिश्रम घेतले</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-40224896629596634642024-02-14T06:26:00.001-08:002024-02-14T06:26:10.518-08:00*शिवछत्रपती काळाच्या पुढे असणारे राजे होते --अविनाश भारती.* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2vUnPjzmddLWt46uCGWuxM5JVhEAV_YpYCkdm-GQCPriAr_Iis7Ceylp7SL6sfGVn13itpmQV0kbkSTG8bOmq7uv91FoN7pVvyp2voAQcnt6VXRZ9UzlPMu6tPUMqRGnqjqfjap_xYvg/s1600/IMG_ORG_1707920708620.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2vUnPjzmddLWt46uCGWuxM5JVhEAV_YpYCkdm-GQCPriAr_Iis7Ceylp7SL6sfGVn13itpmQV0kbkSTG8bOmq7uv91FoN7pVvyp2voAQcnt6VXRZ9UzlPMu6tPUMqRGnqjqfjap_xYvg/s1600/IMG_ORG_1707920708620.jpeg" alt="" width="713" height="1600" data-original-width="713" data-original-height="1600"></a></div><br><br><div><br></div><div><b>*शिवछत्रपती काळाच्या पुढे असणारे राजे होते --अविनाश भारती.* </b><div><br></div><div><br></div><div><br></div><div>कळंब /प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div> छत्रपती शिवाजी महाराज हे वारसा हक्काने बनलेले राजे नव्हते तर त्यांनी स्वतःची राज गादी तयार केली इतिहासात अनेक राजे व मोठ्या सत्ता होऊन गेल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की त्यांचे नाव हजारो वर्ष कायम राहील त्यांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या त्यांचा सन्मान केला प्रसंगी महिलावर अत्याचार करणाऱ्यानां कठोर शिक्षा केल्या आपला परका असा भेद केला नाही यामुळे शत्रू पक्षातील देखील राजा बद्दल विश्वास व आदर होता. सैन्य कमी जरी असले तरी स्वराज्य व छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण पणाला लावणाऱ्या मावळ्यामुळे शत्रूला पळती भुई थोडी झाली राजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मरण समोर उभे असताना देखील त्याची परवा न करता त्यास सामोरे गेले अठरापगड जातीतील हे मावळे होते पन्हाळगड वेढ्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शिवा काशिद ,,बाजीप्रभू देशपांडे , यांनी प्राणाची बाजी लावली असे विचार प्रसिद्ध युवा वक्ते अविनाश भारती यांनी शिव सेवा तालीम संघ शिवजयंती उत्सव समिती कळंब आयोजित व्याख्यानमालेतील ढाल तलवारी पलीकडील शिवराय</div><div> या विषयावरील तिसरे पुष्प गुंफित असताना व्यक्त केले त्यांनी आपल्या व्याख्यानात आजची तरुण पिढी दिशाहीन होत असून व्यसनाचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून आपल्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या आई-वडिलांचा विसर पडत आहे असे सांगून शिवाजी महाराजांचे चरित्र वाचन करावे व त्याचे अनुकरण होणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यांनी आपल्या या प्रबोधनपर व्याख्यानात आजची तरुण पिढी सोशल मीडिया, मोटार गाडी, फॅशन यात अडकली असल्याचे विनोदी शैलीत मांडणी केली .कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व जिजाऊ वंदना कार्यक्रमाने झाली याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप पाटील, कांतीलाल बागरेचा ,राजाभाऊ मुंडे, अॕड,दिलीपसिंह देशमुख, मुसादेक काझी, संजय मुंदडा, मुस्तान मिर्झा ,शंकर वाघमारे , श्याम खबाले, नागनाथ घुले, शंकर करंजकर, भागवत चोंदे, किशोर वाघमारे यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी व्याख्याते अविनाश भारती यांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम यांनी व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार समिती सदस्यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट, रमेश शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम, अतुल कवडे, सुरेश शिंदे, प्रताप शिंदे ,गणेश भवर, नामदेव पौळ ,गोविंद चौधरी, राजाभाऊ गरड, दादा खंडागळे, विशाल वाघमारे यांनी स्वागत व परिश्रम घेतले</div><div><br></div></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-24249784041842253672024-02-14T06:18:00.001-08:002024-02-14T06:18:05.174-08:00मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर कळंब मध्ये रस्ता रोको* *मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा* *टायर जाळून केले राज्य सरकार चे निषेध*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTbLxmEa_LwJWHRAU9mBhOGlJ4VsZeH4wsO44EgOWdh04b_Azk1pOi3nFYinDG81U4ey_JDVzA2VSt2fTN1fIOEC3scL-MLqGAKM7H98Ro1e8cXqVFGabTyO9_GaqP_7YniWzjzHiXjmQ/s1999/IMG_ORG_1707920212304.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTbLxmEa_LwJWHRAU9mBhOGlJ4VsZeH4wsO44EgOWdh04b_Azk1pOi3nFYinDG81U4ey_JDVzA2VSt2fTN1fIOEC3scL-MLqGAKM7H98Ro1e8cXqVFGabTyO9_GaqP_7YniWzjzHiXjmQ/s1999/IMG_ORG_1707920212304.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br>*<b>मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर</b><div><b>कळंब मध्ये रस्ता रोको*</b></div><div><b><br></b></div><div><b><br></b></div><div><b>*मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा*</b></div><div><b><br></b></div><div><b><br></b></div><div><b>*टायर जाळून केले राज्य सरकार चे निषेध*</b></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>कळंब /प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div> कळंब -परळी मार्गावरील मांजरा नदीवर मराठा बांधवांनी बुधवार (ता.१४) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले.</div><div><br></div><div>जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले आहे.कळंब हून येरमाळा,ढोकी कडे जाणाऱ्या शहरातील सर्व मार्गावर नाकाबंदी करत तब्बल २ तास आंदोलन करन्यात आले.</div><div>मनोज जरंगे यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.</div><div>विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे .</div><div>याचा पाचवा दिवस आहे, अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता.</div><div> आता सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे हे आंदोलन दोन तास चालले.</div><div> यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत. सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार मार्फत रज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन हे कळंब तहसील चे नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे, यांनी स्वीकारले यावेळी कळंब मंडळ अधिकारी टी.डी. मटके उपस्थित होते यावेळी कळंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांबळे, महीला सहाय्यक पोलिस निरीक्षक पुंडगे ,पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलिस नाईक युवराज चेडे,मयंदे , अंजान महिला पोलिस अंमलदार वाघमारे, कांबळे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी तैनात होता.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-72941860583480402702024-02-12T06:19:00.001-08:002024-02-12T06:19:48.389-08:00*वंचित बहुजन आघाडी कळंब मध्ये कुणाल दादा मस्के यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश प्रविण दादा रणबागुल यांच्या उपस्थितीत केला*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggeBu9Tud0xzdH-rv-9Y_vD6EtAxXqZj61Ci12aEpN9rS67CtWrui8dCJH4TVEAzNSuZQQORj5hHwsLekgZz0c-a7SU7UmEQcKr_iq8SOmEWf1SK0u4rr9f2EU20vDzYRRg7xF40OIVw0/s1600/IMG_ORG_1707747512763.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggeBu9Tud0xzdH-rv-9Y_vD6EtAxXqZj61Ci12aEpN9rS67CtWrui8dCJH4TVEAzNSuZQQORj5hHwsLekgZz0c-a7SU7UmEQcKr_iq8SOmEWf1SK0u4rr9f2EU20vDzYRRg7xF40OIVw0/s1600/IMG_ORG_1707747512763.jpeg" alt="" width="1600" height="1066" data-original-width="1600" data-original-height="1066"></a></div><br><b>*वंचित बहुजन आघाडी कळंब मध्ये कुणाल दादा मस्के यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश प्रविण दादा रणबागुल यांच्या उपस्थितीत केला*</b><div><b><br></b></div><div><br></div><div>कळंब/ प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div> </div><div> शहरातील शुभमंगल कार्यालय येथे वंचित बहूजन आघाडी कळंब तालुक्यामधील लाॅयन्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दादा मस्के यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कांबळे यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी मनोगत व्यक्त करताना मा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश करताना बहूजन दलित ओबीसी मुस्लिम समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्याचे आश्वासन कुणाल दादा मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण दादा रणबागुल यांनी या देशात व महाराष्ट्रातील होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तसेच भाजप नेते आमदार यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार तसेच मराठा समाजातील लोकांवर मराठा आरक्षण संदर्भातील मोर्चा वर गोळीबार व लाठीमाराचा निषेधार्थ तसेच महाराष्ट्र राज्यातील शासनकर्ते यांनी आपली जबाबदारी म्हणून गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा देणे योग्य आहे असे म्हणाले या हुकुमशाही ने महाराष्ट्र व संपुर्ण लोक अत्यंत भीतीने जगत आहेत असे वाटते या परिस्थितीला बदलायचे असेल तर मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन केले या वेळी धाराशीव जिल्हा प्रभारी मराठवाडा महासचिव अॅड रमेश गायकवाड सर जिल्हा प्रमुख बी डी शिंदे जिल्हा नेते अनिल हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेले युवक जिल्हा प्रमुख शितल चव्हाण जिल्हा प्रवक्ते प्रा के टी गायकवाड अरविंद खांडके अरुण गरड श्रीकांत राऊत डि टी वाघमारे शिवाजी कांबळे</div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-76095033348365889782024-02-12T05:19:00.000-08:002024-02-12T05:19:58.422-08:00*सकल मराठा समाज च्या कळंब बंद आव्हानाला 100% प्रतिसाद.* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpah5pLzp7ag5mcyTKaPjhxzQGW3ICwl94mqF4wSwi62Jnc0dR7wCHtPF1FdQTmZfzrFM-_7SiPUR5sP7zcH-GAfPMQtH4RhLIloafFbUehjB6JfIX9HEvZd6tDyL8JPaZDLE2-2nL7Wc/s1999/IMG_ORG_1707743728002.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpah5pLzp7ag5mcyTKaPjhxzQGW3ICwl94mqF4wSwi62Jnc0dR7wCHtPF1FdQTmZfzrFM-_7SiPUR5sP7zcH-GAfPMQtH4RhLIloafFbUehjB6JfIX9HEvZd6tDyL8JPaZDLE2-2nL7Wc/s1999/IMG_ORG_1707743728002.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><b>*सकल मराठा समाज च्या कळंब बंद आव्हानाला 100% प्रतिसाद.* </b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>कळंब (प्रतिनिधी)</div><div><br></div><div><br></div><div>मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने त्यांना दिलेले आश्वासने पूर्ण करावेत या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे याच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज यांच्यावतीने कळंब शहर बंदची हाक देण्यात आली होती अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालय व सर्व धर्मीय व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली प्रतिष्ठान बंद ठेवली व या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला व आजचा हा बंद कळंब तालुक्याच्या परंपरेनुसार शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यास सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्यावतीने प्रशासनाचे व व्यापारी बांधवांनचे आभार व्यक्त करण्यात आले.</div><div>माननीय तहसीलदार साहेब कळंब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात आजचा हा बंद मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाळण्यात आला आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर साल्हेर किल्ल्यावर जो प्राण घातक हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याचीही सखोल चौकशी करून यामागे असलेल्या मास्टरमाइंड यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व गुन्हेगारांना अटक करावी ,</div><div>तसेच शासनाने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून सागे सोयरे ची व्याख्या निश्चित करून मनोज दादा जरांगे पाटील यांना दिलेली सर्व आश्वासने तात्काळ पूर्ण करावी व मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारने तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन गांभीर्याने प्रयत्न करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेंत. निवेदन देण्यासाठी</div><div>कळंब शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-56933805197722272202024-02-12T05:18:00.001-08:002024-02-12T05:18:46.107-08:00*शिवशाहीर संतोष साळुंखे निर्मित महिला शाहीर पथकाने पोवड्यातून रसिक श्रोत्यांची मने जिंकली* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjejjD11lUdsTxTh-tXB0rwJMgo_mSP7CizhElUZZn4H1w-Bhdkcgy0vlmxrpdBk_GyAV6E-N4AS5kZ-l6LBY7POYDL1HUjvLzo89NxtQVEGL4aIpL6uyxVQf96uJKhiL3BNFzI2Ox4dak/s1999/IMG_ORG_1707743857867.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjejjD11lUdsTxTh-tXB0rwJMgo_mSP7CizhElUZZn4H1w-Bhdkcgy0vlmxrpdBk_GyAV6E-N4AS5kZ-l6LBY7POYDL1HUjvLzo89NxtQVEGL4aIpL6uyxVQf96uJKhiL3BNFzI2Ox4dak/s1999/IMG_ORG_1707743857867.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><b>*शिवशाहीर संतोष साळुंखे निर्मित महिला शाहीर पथकाने पोवड्यातून रसिक श्रोत्यांची मने जिंकली* </b><div><b><br></b></div><div><br></div><div><br></div><div>कळंब (प्रतिनिधी)</div><div><br></div><div><br></div><div>शिव सेवा तालीम संघ कळंब आयोजित सकल शिवजयंती उत्सव समितीच्या च्या वतीने शिवशाहीर संतोष साळुंखे निर्मित महिला शाहीर पथकाचा आम्ही जिजाऊंंच्या लेकी कार्यक्रम दिनांक ११ फेब्रुवारी रोजी अहिल्याबाई होळकर चौक कळंब येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी मंचावर सकल शिवजयंती महोत्सव समिती चे मार्गदर्शक शिवाजी आप्पा कापसे ,शिवशाहीर निशिगंधा संतोष साळुंखे व प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित पत्रकार तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे ,बालाजी बप्पा अडसूळ ,विलास मुळीक, बालाजी सुरवसे ,माधवसिंग राजपूत, संभाजी गीड्डे मंगेश यादव ,रमेश अंबिरकर: अकिब पटेल, ओंकार कुलकर्णी, समीर मुल्ला ,शिवप्रसाद बियाणी ,अविनाश घोडके यांचा शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कला पथकाच्या प्रमुख निशिगंधा साळुंखे यांनी याप्रसंगी बोलताना स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माॕसाहेब व शिव विचारांची पेरणी व्हावी यासाठी कला पथकाच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याचे सांगून कळंब शहरात शिवजयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो या भव्य कार्यक्रमाची सुरुवात आमच्या शाहिरी कला पथकाच्या कार्यक्रमाने होत आहे याचा आनंद वाटतो असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात जय - जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ! या महाराष्ट्र गीताने करण्यात आली यानंतर जिजाऊ माॕसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर त्याग मूर्ती रमाबाई ,झाशीची राणी यांचे स्फूर्ती गान करत आम्ही जिजाऊच्या लेकी.... गाथा शिवरायांची.... शिवरायांचा पाळणा.... झाला शत्रूचा कर्दन काळ.... माझा जिजाऊ चा बाळ ....उगवला तारा.... प्रतापगडचा रणसंग्राम.... अंधार फार झाला... या गीतातून अंगावर शहारे उभे करणारे पोवाडे सादर करीत उपस्थितांची मनी जिंकली या कार्यक्रमात शेवटी प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या पहाडी आवाजात पोवाडे सादर केले छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले असे सांगितले व रसिक श्रोत्याकडून कडून टाळ्यांच्या कडकडात भरभरून दाद मिळविली या कलापथकात निशिगंधा साळुंखे ,जानकी अवताडे ,अपेक्षा लाटे, गायत्री जाधव ,स्नेहा शेवाळे ,सायली पंडित तर संगीत साथ संगत विश्वजीत पांचाळ, मनोज शिवलकर, खंडू दादा यांचा समावेश होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट ,रमेश शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल शिवजयंती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी कदम, उपाध्यक्ष गणेश भवर, प्रताप शिंदे , सचिव नामदेव पौळ ,, शिवकुमार खबाले, संजय होळे,गोविंद चौधरी, सुरेश शिंदे ,गोकुळ शेळके, शाम नरवडे ,मनोज कदम, गोलू कापसे, बालाजी कापसे ,निखिल यादव, विशाल वाघमारे अशोक गरड यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-42641084547175410302024-02-09T08:20:00.001-08:002024-02-09T08:20:05.691-08:00रस्ता लुटीतील मुद्देमाल सह एक आरोपी ताब्यात* *स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLF0tTZf4lNya0ba5Bo4LXXe4-tIgCtxKF-EoEjqlkuRF2p5AJqH9Dc6b2QSNa_hf1tErsk1GoleBCD9mqiVVe-JIcQUmHc13FwocqcrJsBMtxhA7MrI5bBxFx-ySZKdjQ4jbv2Pu0FfQ/s4000/IMG_ORG_1707495516833.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLF0tTZf4lNya0ba5Bo4LXXe4-tIgCtxKF-EoEjqlkuRF2p5AJqH9Dc6b2QSNa_hf1tErsk1GoleBCD9mqiVVe-JIcQUmHc13FwocqcrJsBMtxhA7MrI5bBxFx-ySZKdjQ4jbv2Pu0FfQ/s4000/IMG_ORG_1707495516833.jpeg" alt="" width="4000" height="1868" data-original-width="4000" data-original-height="1868"></a></div><br>*<b>रस्ता लुटीतील मुद्देमाल सह एक आरोपी ताब्यात*</b><div><b><br></b></div><div><b>*स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यवाही* </b></div><div><b><br></b></div><div><br></div><div>धाराशिव/प्रतिनिधी </div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव येथून हैदराबाद येथे अंत्यविधी साठी जात असलेल्या कुंटूबाला 3 फेब्रुवारी रोजी तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डानपुलाचे सर्व्हीस रोडचे कच्या रस्त्यावर हंगरगा शिवार येथुन फोर्ड फेस्टा कार क्र16 एटी 2393 ने शेख कुटुंब जात होते त्यांना कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 77,000₹ माल जबरीने लुटून पसार झाले होते. </div><div>याची तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 40/2024 हा कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे याचा तपास तुळजापूर पोलिस करीत होते गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या तांत्रिक विश्लेशन व गोपनीय माहितीच्या आधारे मोहा, ता. कळंब येथील- गुड्या उर्फ प्रकाश शहाजी काळे, वय 21 वर्षे रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यास गुरूवार(दि 08) रोजी मोहा येथून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन असा एकुण 32,000₹ किंमतीचा माल हस्तगत केला. काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन या बाबत माहिती घेतली असता सदर बाबत पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरन 49/2023 कलम 392, 34 भ.द.वि.सं. प्रमाणे गुन्हा नोंद असल्याबाबत खात्री झाली. आरोपी यास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.</div><div> सदर कार्यवाही ही धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी , अप्पर पोलिस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोलिस उपनिरीक्षक श्री. संदीप ओहोळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शैकत पठाण, फरहाण पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, अशोक कदम, सुनिल मोरे, महेबुब अरब, रत्नदिप डोंगरे, बबन जाधवर,मपोहे शैला टेळे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली आहे.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-10977378714358575902024-02-09T06:24:00.001-08:002024-02-09T06:24:26.180-08:00*श्रुतिका बिभीषण यादव यांची शिल्प निदेशक या पदावर नियुक्ती*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuIz-jDDdVsAeRCmJM-ObBeA23ooepQpICVA6tdOQtL9UIuOJtj_0eCWO9hTbEOyV0KqtBNHvSkMgAqKe3hfFRkRwsfqw2PsjHIJGkzMJDX93VyBsGTvHZ6l5qo-_TSZbSS9Ptc0CGoKc/s1280/IMG_ORG_1707488611053.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhuIz-jDDdVsAeRCmJM-ObBeA23ooepQpICVA6tdOQtL9UIuOJtj_0eCWO9hTbEOyV0KqtBNHvSkMgAqKe3hfFRkRwsfqw2PsjHIJGkzMJDX93VyBsGTvHZ6l5qo-_TSZbSS9Ptc0CGoKc/s1280/IMG_ORG_1707488611053.jpeg" alt="" width="1280" height="576" data-original-width="1280" data-original-height="576"></a></div><br><b>*श्रुतिका बिभीषण यादव यांची शिल्प निदेशक या पदावर नियुक्ती*</b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>कळंब /प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>महात्मा फुले अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड कळंब व समता इंग्लिश स्कूल डिकसळ ता. कळंब च्या वतीने कुमारी श्रुतिका बिभीषण यादव यांची शिल्प निदेशक या पदावर नियुक्ती झाली,त्या धाराशिव येथील आय टी आय मधे रुजू झाल्या . यावेळी त्यांना पेढे भरून , त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी बँकेच्या संचालिका श्रीमती रेखा झांबरे अध्यक्ष स्थानी होत्या, यावेळी सूत्रसंचालन श्री.संतोष भोजने सर यांनी केले , यावेळी श्रुतिका ने आई वडील यांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले हे सांगितले , तसेच परीक्षेला कशा रीतिने सामोरे गेली हे सांगितले .सचिव अरुण माळी यांनी श्रुतिका ने घेतलेले कष्ट याबद्दल सांगितले,यावेळी अध्यक्ष प्रा .राजेंद्र खडबडे , उपाध्यक्ष बिभीषण यादव, सचिव अरुण माळी, प्रा.लालासाहेब धोंगडे, खरात सर,आर.के खडबडे, काळे सर,दोरगे सर ,शिंदे सर,सौ.जयश्री माळी,सौ.सुनीता यादव,अंकिता माळी व इतर सदस्य उपस्थित होते.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-83930735452646059882024-02-09T06:22:00.001-08:002024-02-09T06:22:07.912-08:00*मोहेकर महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizW-LyoXxnAZwy-NQsKrybtV-k38UIjs1LRrRizoCsyrtOY8eLoSB2XcF8Br1_XQLSSkjE2K59eshleMBQCEY_UDmR-VAQIX-Ot9TgISGSbR7NPRHBA6FU1UQYboBhcZkEbOkuSboH20Q/s1280/IMG_ORG_1707488500817.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizW-LyoXxnAZwy-NQsKrybtV-k38UIjs1LRrRizoCsyrtOY8eLoSB2XcF8Br1_XQLSSkjE2K59eshleMBQCEY_UDmR-VAQIX-Ot9TgISGSbR7NPRHBA6FU1UQYboBhcZkEbOkuSboH20Q/s1280/IMG_ORG_1707488500817.jpeg" alt="" width="1280" height="960" data-original-width="1280" data-original-height="960"></a></div><br><b>*मोहेकर महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन*</b><div><br></div><div><br></div><div>कळंब/ प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div> </div><div><br></div><div> शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील प्रा. डॉ.अमरसिंह वरपे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत न्यू एज्युकेशन पॉलिसी नुसार संगणक शास्त्रातील पदवी व पदवीत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे ऑपरेटिंग सिस्टीम या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले. त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, यांच्या हस्ते दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आले. यावेळी डॉ. सुनील पवार, प्राचार्य. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, प्रोफेसर ज्ञानेश चिंते, डॉ.नागनाथ आदाटे, डॉ.नामानंद साठे,लेफ्टनंट डॉ.पावडे के. डब्ल्यू.,डॉ. संदीप महाजन, प्रा. दीपक वाळके,डॉ. श्रीकांत भोसले, अरविंद शिंदे सहाय्यक ग्रंथपाल,प्रा.राम दळवी, प्रा.बालाजी बाबर, हनुमंत जाधव,संदीप सूर्यवंशी आदी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-11055532456875590792024-01-14T07:13:00.001-08:002024-01-14T07:13:12.760-08:00*आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन सन्मान*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfhxLIWtGrvKKYd_7DFtI2M6or9FgztmB-twCc7bPlgl1avDcyDmtX1b6_nZh1W1SFbOcFA9ZUlBVbddZc-GK5bd5S3Yq77BceJ1nZwuHRivWvXZHkREuvYPpnRx6ER5p0QlcQj-f_y2g/s1999/IMG_ORG_1705245148525.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfhxLIWtGrvKKYd_7DFtI2M6or9FgztmB-twCc7bPlgl1avDcyDmtX1b6_nZh1W1SFbOcFA9ZUlBVbddZc-GK5bd5S3Yq77BceJ1nZwuHRivWvXZHkREuvYPpnRx6ER5p0QlcQj-f_y2g/s1999/IMG_ORG_1705245148525.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><b>*आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन सन्मान*</b><div><br></div><div>धाराशिव /प्रतिनिधी </div><div><br></div><div> राजमाता जिजाऊ व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त मराठा महिला मंचच्यावतीने १२ आदर्श माता व उद्योजिका यांचा जिजाऊ व सावित्री यांच्या कार्याची पुस्तके देऊन शनिवार (दि.१३ ) रोजी सन्मान करण्यात आला.</div><div><br></div><div>धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात येणाऱ्या आव्हानाला परतवून परिस्थितीवर मात करून कुटुंबाला भरभक्कम आधार देणाऱ्या व समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदर्श माता, आदर्श उद्योजिका व आदर्श व्यवस्थापिका यांचा आयोजक मनिषा राखुंडे-पाटील यांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, मुक्ता लोखंडे यांच्या हस्ते हवालदार सरोजा शिंदे, डाॅ वृदाराणी विधाते, डाॅ अंजली बुरगुटे व सरोजा शिंदे, सुषमा दुगम, सीमा नवले, सुनिता म्हस्के, विद्या पडवळ, कविता काळे, मंदाकिनी माकोडे, वृंदाराणी विधाते,सुवर्णा काकडे, अनघा गोडगे, संगीता शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व जिजाऊ सावित्री यांच्या कार्याचे पुस्तक देऊन तसेच फेटा बांधून सत्कार करण्यात आला.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-57880482741535407262024-01-09T06:18:00.001-08:002024-01-09T06:18:05.082-08:00*पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक* *-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWMdoXYFh7cjHqvxbDbmDJPFXz1pP68WvdUyKS4jHSPlcSc9jt32J2Il4qp7GVj3xcb_9y-f6JZVGmcUf4cs0w-c8B9NFQ-MdrsOWtPXIwWKfbOCbNspIf0rqE6vwpc7bMPTnHJY7Ze3k/s1600/IMG_ORG_1704809847064.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWMdoXYFh7cjHqvxbDbmDJPFXz1pP68WvdUyKS4jHSPlcSc9jt32J2Il4qp7GVj3xcb_9y-f6JZVGmcUf4cs0w-c8B9NFQ-MdrsOWtPXIwWKfbOCbNspIf0rqE6vwpc7bMPTnHJY7Ze3k/s1600/IMG_ORG_1704809847064.jpeg" alt="" width="1600" height="276" data-original-width="1600" data-original-height="276"></a></div><br>*“विकास पत्रकारिता : शासन संवाद” कार्यशाळा*<div><br></div><div><b>*पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक*</b></div><div><b> *-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे*</b></div><div><b> </b></div><div>ठाणे :-</div><div><br></div><div><br></div><div>पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे व्यक्त केले.</div><div> माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हयातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका, कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “विकास पत्रकारिता: शासन संवाद” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. “विकास पत्रकारिता” या विषयावर राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे. </div><div> या कार्यशाळेस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. </div><div> राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. </div><div> उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, 6 जानेवारी 1832 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आहेत. ते सर्व आयाम प्रत्येक पत्रकारांनी अंगिकारले पाहिजेत.</div><div> ठाणे शहर हे कला, क्रीडा, साहित्य आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अग्रेसर आहे. आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली, असे मत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी व्यक्त केले. </div><div> ठाणे महानगरपालिका आयुक्त आभिजित बांगर म्हणाले की, शासन सेवेत पत्रकारांची महत्वाची भूमिका असते. शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत. पत्रकारांचा प्रतिसाद हा नि:ष्पक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे. </div><div> कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे म्हणाले की, ‘विकास पत्रकारिता: शासन संवाद' ही कार्यशाळा या वर्षातील राज्यातील पहिली कार्यशाळा असून पत्रकारिता क्षेत्रात राज्यात, देशात काय सुरु आहे, हे जिल्ह्यातील पत्रकारांना कळावे, याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हयाला पत्रकारितेची मोठी पंरपरा लाभलेली आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा कोकण विभागात सर्व जिल्हयात करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.</div><div> या कार्यशाळेत कोंकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या “अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेची पीडीएफ कॉपी व पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभांच्या शासन निर्णयांची पीडीएफ” ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने व्हॉट्सॲपद्वारे पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करुन तसेच या कार्यशाळेस उपस्थित प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना भेट म्हणून संविधानाच्या अद्यावत प्रती देवून एक आगळा वेगळा उपक्रम माहिती खात्यामार्फत राबविण्यात आला. </div><div> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी “समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता” या विषयावर तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ञ प्रा. श्रीकांत सोनावणे यांनी “डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन केले.</div><div> या कार्यशाळेसाठी ठाणे महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. </div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-54675196400337088152024-01-03T05:20:00.001-08:002024-01-03T05:20:58.222-08:00*सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnIGeQAHC6d5DZgeyucSxExax8M8OuTs7xOvpeKRJPi6sCG9j7tXN1NUNpGu4ByYLUlu88EIBNQ6JK0TYFIot6RdVdUDE86RNaGVvhVD12RvaWZF-EGXvk9_zP0xYXy0kK3yDZ1CIl2ak/s1600/IMG_ORG_1704288024668.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnIGeQAHC6d5DZgeyucSxExax8M8OuTs7xOvpeKRJPi6sCG9j7tXN1NUNpGu4ByYLUlu88EIBNQ6JK0TYFIot6RdVdUDE86RNaGVvhVD12RvaWZF-EGXvk9_zP0xYXy0kK3yDZ1CIl2ak/s1600/IMG_ORG_1704288024668.jpeg" alt="" width="1600" height="1200" data-original-width="1600" data-original-height="1200"></a></div><br><b>*सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी*</b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव / प्रतिनिधी </div><div><br></div><div><br></div><div> शहरातील माळी लॅब येथे बुधवार दि (03) रोजी सकाळी सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी साक्षी माळी यांच्या हस्ते सावित्रीमाई यांचे पूजन करून ,सर्वांना पेडे वाटप करून जयंती साजरी केली,यावेळी महात्मा फुले बचत गटाचे वरिष्ठ मार्गदर्शक टी.जी.माळी साहेब,सचिव अरुण माळी, सदस्य जंत्रे भाऊ,मोहिते दादा, बारटक्के साहेब,साक्षी माळी,धीरज दुधाळ,अश्विनी बांगर, बालाजी खंडाळे उपस्थित होते.</div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-74798340906008356372024-01-03T05:18:00.001-08:002024-01-03T05:18:35.340-08:00*करंजकल्ला शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा* ..<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiySVX9IV8D3AeRtAS5TvXxY_tIiZBPrQdNz5k6zU656BRnGaKWac80NuEq8k_0qJ5YuPCkXn68ynIGHZn2VGgy1iybu-ZPVwG7QXynd9jiV2SGzl0JhIHhwyrLK-uMVGR2c26UpMFtU28/s1999/IMG_ORG_1704287885298.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiySVX9IV8D3AeRtAS5TvXxY_tIiZBPrQdNz5k6zU656BRnGaKWac80NuEq8k_0qJ5YuPCkXn68ynIGHZn2VGgy1iybu-ZPVwG7QXynd9jiV2SGzl0JhIHhwyrLK-uMVGR2c26UpMFtU28/s1999/IMG_ORG_1704287885298.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><b>*करंजकल्ला शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा* ..</b><div><b><br></b></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव /प्रतिनिधी,</div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजकल्ला येथे बुधवार ( दि 03) रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणुन साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई परमेश्वर टोणगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सर्वांनी विनम्र अभिवादन केले.उपस्थित सर्व महिलांचे शाळेच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल भाषणातून आपले विचार व्यक्त केले.तर काही मुलींनी सावित्रीच्या ओव्या गात कार्यक्रमात उत्साह वाढविला.शाळेतील शिक्षिका श्रीम.स्मिता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारीत प्रेरणादायी कविता सादर केली.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी यांच्यासाठी काढलेल्या पत्राचे वाचन करून सर्व विद्यार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले.</div><div>याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज दिवाणे,सहशिक्षक बाबु बोंदरे, बापु भंडारे, उत्तम ढेपे, अखिल कुलकर्णी,संघरत्न कसबे,अनंत डोंगरे तर शाळेतील शिक्षिका श्रीम.अनिता रानभरे,श्रीम,स्मिता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम ढेपे यांनी तर आभारप्रदर्शन भंडारे बी.एन.यांनी केले.या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी व बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-72673822301597266622024-01-03T05:16:00.001-08:002024-01-03T05:16:18.702-08:00*भारतीय विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे :- प्रा.डॉ.जगदीश देशमुख*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIMLSlWnENRXCN1VcLrEjRxqEsnbFhU5fKSrvS5hgsQhi9kbgwQmcXJpPEzHDekQhZQiIjR4rQoyjGeOrA3nvwtkdDpCmuflbjJyvYNDYUguEAeuPMGqU5YCfUz5CtybM-13SSd-lmTv0/s1999/IMG_ORG_1704287739485.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIMLSlWnENRXCN1VcLrEjRxqEsnbFhU5fKSrvS5hgsQhi9kbgwQmcXJpPEzHDekQhZQiIjR4rQoyjGeOrA3nvwtkdDpCmuflbjJyvYNDYUguEAeuPMGqU5YCfUz5CtybM-13SSd-lmTv0/s1999/IMG_ORG_1704287739485.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><b>*भारतीय विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे :- प्रा.डॉ.जगदीश देशमुख*</b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव /प्रतिनिधी</div><div><br></div><div> शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त बुधवार (दि 03) रोजी सकाळी,11.00 वाजता भारतीय लोकशाही आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या पूजन करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ.जगदीश देशमुख (वसंतराव काळे महाविद्यालय) बोलत होते. </div><div>सन २०२३-२४ या नियमित उपक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले युवती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे </div><div>आयोजन करण्यात आले होते. </div><div> व्यासपीठावर उपप्राचार्य अध्यक्षस्थानी डॉ.हेमंत भगवान,तर प्रमुख उपस्थिती मध्ये अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर उपस्थित होत्या. </div><div>पुढे देशमुख म्हणाले," प्राचीन भारतीय इतिहास पाहताना आपल्या अनेक स्त्रियांनी मौलिक कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आजच्या महिलांनी प्रगती केली पाहिजे. तसेच भारतीय संविधानातील प्रस्तावना , मुलभूत अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्था आदींचे संदर्भ देऊन भारतात स्त्री पुरुष समानता स्वातंत्र्यापासून आजतगायत कशी रुजली आहे,तसेच भारताच्या प्राचीन काळापासून ते आजतागायत विकासात महिलांचे योगदान कसे राहिले आहे याविषयी सविस्तर माहिती दिली."यावेळी सावित्रीबाई फुले युवती मंचच्या 2023-24 शैक्षणिक वर्षांमध्ये विविध उपक्रमामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रा सरस्वती बोंदर यांना पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.</div><div>या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागप्रमुख. डॉ. नामानंद साठे यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. मीनाक्षी जाधव यांनी मानले . यावेळी प्रो.दादाराव गुंडरे, प्रो.दीपक सूर्यवंशी, डॉ. ईश्वर राठोड, डॉ.हरीभाऊ पावडे, डॉ. वर्षा सरवदे, प्रा.सरस्वती बोंदर, डॉ.संदीप महाजन, डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.दीपक वाळके,अरविंद शिंदे,डॉ.समाधान चंदनशिवे, प्रा.शाहरुख शेख, श्रीमती जया पांचाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत जाधव, प्रकाश गायकवाड, संतोष मोरे,संदीप सूर्यवंशी, आदित्य मडके यांनी परिश्रम घेतले.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-31629597203227510152024-01-03T05:13:00.001-08:002024-01-03T05:13:53.951-08:00*अमर चोंदे ,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल ,यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार जाहीर.* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEga9xEwbSXAnbifNXVZDVN3BoSURKQwfpN0Ecj6uv0r37O1nOxyq4qf0zokie1JWJGEq9KpOYyzaVvvHBVw5fI28hijL1nBp4rcSX4XDDQVmfWzKtsekOmsMYXWJq1y6m7K1syNlj9r1uw/s1500/IMG_ORG_1704287599597.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEga9xEwbSXAnbifNXVZDVN3BoSURKQwfpN0Ecj6uv0r37O1nOxyq4qf0zokie1JWJGEq9KpOYyzaVvvHBVw5fI28hijL1nBp4rcSX4XDDQVmfWzKtsekOmsMYXWJq1y6m7K1syNlj9r1uw/s1500/IMG_ORG_1704287599597.jpeg" alt="" width="1500" height="1500" data-original-width="1500" data-original-height="1500"></a></div><br><b>*अमर चोंदे ,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल ,यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार जाहीर.* </b><div><b><br></b></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव (प्रतिनिधी)</div><div><br></div><div> प्रतिवर्षी पुरस्कार सेवा समिती कळंबच्या वतीने ६ जानेवारी दर्पण दिना निमित्त कळंब तालुक्यातील सामाजिक, आरोग्य ,क्रीडा ,शोध वार्ता ,या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो गेली १४ वर्ष हे पुरस्कार देण्यात येत असून आज पर्यंत ३८ पत्रकारांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे पुरस्कार सेवा समिती कळंब चे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले असून पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये अमर भारत चोंदे (तालुका प्रतिनिधी ( दैनिक समय सारथी ,प्रजापत्र) आश्रुबा अंकुश कोठावळे (तालुका प्रतिनिधी दैनिक अक्षराज) आकिब नय्युम पटेल (संपादक महाराष्ट्र प्राईम न्यूज) यांचा समावेश आहे दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता संत ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदुळवाडी रोड येथे मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-76641604131315183722023-12-22T05:30:00.000-08:002023-12-22T05:30:37.113-08:00*मोहम्मद हार्सा पठाण यांने गोल्ड मेडल वर नाव कोरले* <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-FJVFUo1M77G-AKXy6ycEQt4u6JXLd7eky6gN_Ep77oixzeKTEYnltjQR876QnoNZmo9j7QPgFz4P-zh-tRFYtRifGSW5IoecdktMpRXvI7G1ownJFm9NSsiedTC7TtNB2eENBwxbMog/s1999/IMG_ORG_1703251129492.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-FJVFUo1M77G-AKXy6ycEQt4u6JXLd7eky6gN_Ep77oixzeKTEYnltjQR876QnoNZmo9j7QPgFz4P-zh-tRFYtRifGSW5IoecdktMpRXvI7G1ownJFm9NSsiedTC7TtNB2eENBwxbMog/s1999/IMG_ORG_1703251129492.jpeg" alt="" width="1500" height="1999" data-original-width="1500" data-original-height="1999"></a></div><br><br><div><b>
*मोहम्मद हार्सा पठाण यांने गोल्ड </b><b>मेडल वर नाव कोरले* </b></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव/प्रतिनिधी</div><div><br></div><div><br></div><div> </div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव येथील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ऑनिवल स्पोर्टस डे निमित्त आयोजित शटल रण शर्यतीत मोहम्मद हार्सा पठाण यांना शटल रण मध्ये प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळालं तर दुसरा क्रमांक अर्जुन बागल या विद्यार्थीने मिळवला ऑनिवल स्पोर्टस डे च्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शुक्रवार दि 22 रोजी पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ.सचिन ओंबासे साहेब व आयकर उपायुक्त श्रीमती नितिका विलास हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले यावेळी नांदेड हब चे जनरल मॅनेजर प्रसाद पोनकशे शाळेचे प्राचार्य रमया तुतिका मुख्याध्यापक शिल टाक, जिवन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते मोहम्मद हार्सा पठाण हा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्य दक्ष कर्मचारी फरहान पठाण यांचे चिरंजीव आहेत मोहम्मद हार्सा पठाण याचे सर्वस्तरातून कौतुक आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे </div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-67943338314593110862023-09-17T09:54:00.000-07:002023-09-17T09:54:55.197-07:00*स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार फरहान पठाण यांचा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8i7jNn8ZTfsLvu-sxQhy_OrUw5ZH0D40SFYNZZ6_1sVQxSLXYNiao6geN6aDxoq6y0_DDyJ1jsGx8EZdxVesoFoFKaDYOVMzV4ewtM5OdCR05JGFUYSJEIrGMyOgthxyqr3CvnB_Qa9k/s1080/IMG_ORG_1694950671024.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8i7jNn8ZTfsLvu-sxQhy_OrUw5ZH0D40SFYNZZ6_1sVQxSLXYNiao6geN6aDxoq6y0_DDyJ1jsGx8EZdxVesoFoFKaDYOVMzV4ewtM5OdCR05JGFUYSJEIrGMyOgthxyqr3CvnB_Qa9k/s1080/IMG_ORG_1694950671024.jpeg" alt="" width="1080" height="934" data-original-width="1080" data-original-height="934"></a></div><br><b>*स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार फरहान पठाण यांचा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान*</b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव/ प्रतिनिधी </div><div><br></div><div><div>जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यामध्ये मागील काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढलेल्या होत्या. तरी गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन एक आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून त्याचे साथीदार निष्पन्न करुन धाराशिव जिल्हा व बाहेरील एकूण 26 घरफोड्या उघड करून त्यामध्ये एकूण 23 तोळे सोने एकूण किंमत 9,44,617 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करून जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून जनसामान्यात जिल्हा पोलिस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात अतिशय मोलाचे योगदानाबदल धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंगेकर, पवार, ओव्हाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काझी,पोलिस हवालदार शौकत पठाण, फरहान पठाण, पोलिस नाईक बबन जाधवर, जावेद काझी, संदिप औताडे, महिला पोलिस नाईक शैला टेळे, यांची उल्लेखनीय कामगिरीबद्दल व योगदानाबद्दल धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पूर्ण टीम चे धाराशिव चे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिना निमित्त विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले या बद्दल जिल्हाभरात स्थानिक पोलीस गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. विशेष पोलीस हवालदार फरहान पठाण यांचे सन्मान करण्यात आला यावेळी धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हापरिषद चे मुख्याधिकारी राहुल गुप्ता, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते </div><div><br></div></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-21794607080525404072023-09-17T04:43:00.001-07:002023-09-17T04:43:03.775-07:00*चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्रा कडून चालकांचा सत्कार*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKqr5Oz-4Fxculvx99w7XqKsqIHkJv1fCLNt5UzAOsAY99rsAFYNpVbAkbB0fANWV-BUUF9_BhSlXKpbTD5iSWVtWXTRhTw-ZRbldfB7bex0XyPuhL_F1OrM0eK1z_Y7zQu4hrv8eLLVM/s1024/IMG_ORG_1694950888674.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhKqr5Oz-4Fxculvx99w7XqKsqIHkJv1fCLNt5UzAOsAY99rsAFYNpVbAkbB0fANWV-BUUF9_BhSlXKpbTD5iSWVtWXTRhTw-ZRbldfB7bex0XyPuhL_F1OrM0eK1z_Y7zQu4hrv8eLLVM/s1024/IMG_ORG_1694950888674.jpeg" alt="" width="1024" height="768" data-original-width="1024" data-original-height="768"></a></div>फोटो चालक दिनानिमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शपथ देताना निशिकांत शिंदे, विलास राठोड, बालाजी तोडकर, मधुकर शेवाळे आदी.<div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br><b>*चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्रा कडून चालकांचा सत्कार*</b><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div>धाराशिव /प्रतिनिधी </div><div><br></div><div>चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान रविवार (ता.१७) रोजी करण्यात आला.</div><div>अप्पर पोलीस महासंचालक (वा.) डॉ. रवींद्र सिंगल , पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, छ. संभाजीनगर डॉ.अनिता जमादार, पोलीस उपाधीक्षक महामार्ग सुरक्षा छत्रपती संभाजीनगर श्री. डीसले सर आदींच्या मार्गदर्शनाखाली चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा चालक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. सदर वेळी अल्प उपहाराचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे चालक व अधिकारी यांच्यामध्ये एक विश्वासाचे स्थान निर्माण झाल्याचे दिसून येते. </div><div> तसेच महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार व वाहन चालक यांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी डॉ.श्री विलास तोडकर, डॉ. सुरेश गंगावणे, डॉ.गरजे, डॉ. कांबळे सर्व नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी यांच्या कडून जवळपास ७२ वाहन चालक यांची तपासणी करण्यात आली. </div><div> तसेच राज्य परिवहन महामंडळ धाराशिव येथील चालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील चालक यांना चालक दिनानिमित्त शुभेच्छा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. तसेच वाहन चालक व महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत शपथ देण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव चे निशिकांत शिंदे यांनी दिली. <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRvfqqWY38O5QXw2IVVT3VFir98GBIhRwcMSoO8tKcKXTC7-hJw2hCChXq1MMbY-4oyahOHpgiKwpYfhqacLKklTzw3YyQ5z3DDy9RI7sAxZssdm-7mniQmbwY6X7LSBn-ppNORVyjxso/s1024/IMG_ORG_1694950954922.jpeg" imageanchor="1" style="text-align: center;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRvfqqWY38O5QXw2IVVT3VFir98GBIhRwcMSoO8tKcKXTC7-hJw2hCChXq1MMbY-4oyahOHpgiKwpYfhqacLKklTzw3YyQ5z3DDy9RI7sAxZssdm-7mniQmbwY6X7LSBn-ppNORVyjxso/s1024/IMG_ORG_1694950954922.jpeg" alt="" width="1024" height="768" data-original-width="1024" data-original-height="768"></a></div><br><br><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyMpZFCUnMkpjyyaz0Cg6ZN29UbhcGjNUKFVU93ohq419goFxsV_xrJQGwTzHQfnlLOtZxZHVRESW-RFQ_f-RPaFyV8VxObs1N-x5oZEtVFxWxOCeCalHEjYfh39QB7Y68BBDkTyFPz2s/s1024/IMG_ORG_1694950954887.jpeg" imageanchor="1" style="text-align: center;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyMpZFCUnMkpjyyaz0Cg6ZN29UbhcGjNUKFVU93ohq419goFxsV_xrJQGwTzHQfnlLOtZxZHVRESW-RFQ_f-RPaFyV8VxObs1N-x5oZEtVFxWxOCeCalHEjYfh39QB7Y68BBDkTyFPz2s/s1024/IMG_ORG_1694950954887.jpeg" alt="" width="1024" height="768" data-original-width="1024" data-original-height="768"></a></div><br><br><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div><div><br></div></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3480539340566774554.post-65120688968038504312023-09-04T00:50:00.001-07:002023-09-04T00:50:14.025-07:00*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हिप्परगा (रवा) येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ पूजन* *लोहारा येथे जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन*<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrR6qjQDTnGdRh0yiWgmA7BX7tZx6MpSJG_S2W8QUcR3ryHqE-tmolknq4qnthox5tyVDVUkcB2TjXDcpzM_CKYMGgXET_Z0EP75IiwoPM4vbQG9kc7AxKgT_QYycQ0CsXM8E3QGNZteg/s678/IMG_ORG_1693813757695.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrR6qjQDTnGdRh0yiWgmA7BX7tZx6MpSJG_S2W8QUcR3ryHqE-tmolknq4qnthox5tyVDVUkcB2TjXDcpzM_CKYMGgXET_Z0EP75IiwoPM4vbQG9kc7AxKgT_QYycQ0CsXM8E3QGNZteg/s678/IMG_ORG_1693813757695.jpeg" alt="" width="678" height="452" data-original-width="678" data-original-height="452"></a></div><div><br></div><div><br></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhY75bGwUrfea45HoFl_bGG4TiBYqswGKOHEth-J-Hf-JlX2Dv3eAbgUmaApi74y5J7PcJBRy559O1tqM02F9TW5XqrKGjab9PKt7ZAfY2ocxRpVFZetbY7lfjdvGkyJ7kFi3j7mA6AQ5M/s1086/IMG_ORG_1693813774680.jpeg" imageanchor="1"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhY75bGwUrfea45HoFl_bGG4TiBYqswGKOHEth-J-Hf-JlX2Dv3eAbgUmaApi74y5J7PcJBRy559O1tqM02F9TW5XqrKGjab9PKt7ZAfY2ocxRpVFZetbY7lfjdvGkyJ7kFi3j7mA6AQ5M/s1086/IMG_ORG_1693813774680.jpeg" alt="" width="1080" height="1086" data-original-width="1080" data-original-height="1086"></a></div><br><br><b>*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हिप्परगा (रवा) येथील हुतात्मा स्मृतीस्तंभ पूजन*</b><div><b><br></b></div><div><b> *लोहारा येथे जिल्हा स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन*</b></div><div><br></div><div>उस्मानाबाद/प्रतिनिधी </div><div><br></div><div><br></div><div>मराठवाडा मुक्ती संग्राम सन 2022- 23 या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने शाळा स्तरावर प्रभात फेरी काढणे, शालेय परिसर स्वच्छता, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, मराठवाडा मुक्ती दिन गीत गायन तसेच शाळा स्तर, केंद्र स्तर व तालुकास्तरावर विद्यार्थ्याच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्याचे नियोजन केलेले आहे.</div><div><br></div><div>स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये फार मोठे योगदान आहे. हिप्परगा रवा ता. लोहारा येथील राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. याचे औचित्य साधून जिल्हा स्तरावरील शिक्षण परिषदेची सुरुवात हिप्परगा (रवा) येथील हुतात्मा स्मृती स्तंभास मा. डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, मा. श्री. राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. उस्मानाबाद व मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक तसेच स्वातंत्र सैनिकांच्या वतीने अभिवादन दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे.</div><div><br></div><div>शिक्षक दिनाचे औचित्य साधून सप्तरंग मंगल कार्यालय लोहारा येथे शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक / कुटुंबीय यांचे सत्कार व अनुभव कथन सोबत इतिहासकार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील शिक्षण परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत FLN. NAS परीक्षा व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिक्षण परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना आमंत्रित केलेले आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) सुधा साळुंके यांनी केले आहे.</div><div><br></div>Adminhttp://www.blogger.com/profile/11648959973034624631noreply@blogger.com